कुंद ढगाळ हवेत, काही उदास गप्पाकोणी हसते मधाळ, कोठे भकास गप्पा.ढग साचत्या आभाळी राही वाराही शांतपानापानातून फक्त, वेड्या पाऊस गप्पा.सर येता येता लांबे, पूर काठावर थांबेउधाणत्या पर्जन्याच्या, नको काढूस गप्पा.ऊन गेले हरवून, इंद्रधनुष्यही मिरवूनकिती पडला नि कुठे, फक्त नीरस गप्पा.घनकोंडल्या आभाळी, हात घेतले रे हातीभरल्या त्या डोळ्यातून, फक्त विश्वास गप्पा.दहा हाती ओसंडून, आला आला रे पाऊससमृध्दीच्या अंगणी, हसत्या विकास गप्पा
Monday, September 21, 2009
पाऊस गप्पा
Labels: marathi, Marathi kavita, marathi matti, marathi poems
Posted by Siddesh Kerkar at 6:40 AM 0 comments
*कॉलेज गारवा*
तरी lectures चालू राहतातडोक्यात काही घुसत नहीं....
तितक्यात कुठून तरी Function चीDate जवळ येते...
नंतर lecturers Extra घेउनभरभरा शिकवत राहतात...
पुन्हा हात चालू लागतात...मन चालत नाही....
Lectures संपून Submission चासुरु होतो पुन्हा खेळ..
चक्क डोळ्यांसमोर Syllybusचुटकी सरशी sampun जातो..
Posted by Siddesh Kerkar at 6:32 AM 0 comments
Marathi Kavita : मैत्री
मैत्री म्हणजे सुंदर पहाटकधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
फुलणारं हसणारं प्रत्येक फूलंकधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळहवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवाअन् जणू दरवळणारा मारवा
अंगावर घ्यावा असा राघवशेलाएकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
ऍकत रहावी अशी हरीची बासरीअस्मानीची असावी जशी एक परी...
मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपीदु:खावरची हळुवार जादूची झप्पी
मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हातनेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....
सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे...तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे
Posted by Siddesh Kerkar at 6:29 AM 0 comments
.....प्रेम करायचयं ... ???....
मित्र विचारतात की काय होतं प्रेम करायला ?
तुझं जातं तरी काय प्रेमात पडायला ?
अरे मी नाही कुठे म्हटलं प्रेमात पडायला ?
पण कोणीतरी हवं ना धक्का द्यायला !!!
बर्याचदा वाटत आपणही प्रेम करावं ,पण कोणी भेटायला तरी हवं ?
तस शोधल्या वर भेटतील ही ,पण काय Guaranty ते टिकतील ही ?
प्रेम कोणी शिकवत नसत ,ते Experience मधुनच शिकायचं असतं ...
एकदा करुन होत नसतं ,ते भरपूर वेळा कारावसं वाटतं ....
प्रेमाची म्हणतात गोष्टच वेगळी ...पण प्रेमाच्या सगळ्याच गोष्टी सारख्याच असतात ...
आधी भेटनं , मन जूळनं आणि मग दूर होणं ....
एवढ्या वरच "The End" होतात ...
तिच्या हसान्याला हसावे लागते ,ती रडताना अगदी दुखी चेहर्याने बसावे लागते...हो ला हो करावे लागते ...नाही ला अजिबात नाही असेच समजावे लागते ...
नेहमीच्या मित्राना भेटनं कमी होत ,घरातल्या घरात बोलणं कमी होत ,
Time ची value सुद्धा समजायला लागते ...
कारण भेटायला वेळेआधीच Present रहावे लागते...
प्रेमाला वेळ देऊन होत नाही ,प्रेमातून वेळ काढावी लागते ,
Mobile मधे Balance उरत नाही ,Battery देखिल संपायला लागते ...
चालते तोवर चालवावे लागते ,बंद पडले की थोड़े Tenssion वाढते ...
मग थोड़े रडून वगैरे जाले की ,पुन्हा नविन शोधावे लागते ....
आता प्रेम करायचेच म्हटल्यावर ...थोड़े तरी सहन करावे लागते ...आणि ते नाही केले तरी ,इतरांचे ऐकावे लागते ...
Posted by Siddesh Kerkar at 4:16 AM 0 comments
Monday, September 14, 2009
नभ दाटलं दाटलंतेज झाकलं.........
Labels: marathi, Marathi kavita, marathi matti, marathi poems
Posted by Siddesh Kerkar at 10:02 PM 0 comments